“टेन्शन फ्री व्हायचे आहे का? मग आवर्जून वाचा ह्या काही टिप्स”
Mansik Tanav आठवणींचा समूह म्हणजेच विचार, असं म्हटल्या जात कि एका दिवसाला माणसाला साठ हजारांपेक्षा जास्त विचार येत असतात. निसर्गाने आपल्या मेंदूची रचना हि एका विशिष्ट प्रकारे केलेली आहे. ज्यामध्ये डावा भाग आणि उजवा भाग ह्या प्रकारचे दोन मुख्य भाग समाविष्ट आहेत. तसेच निसर्गाच्या पाठीवर फक्त मनुष्यालाच विचार करण्याची क्षमता लाभलेली आहे. या क्षमतेवरच त्याने …
“टेन्शन फ्री व्हायचे आहे का? मग आवर्जून वाचा ह्या काही टिप्स” Read More »