“पानी वाचवा’ या विषयी काही घोषवाक्ये”
Pani Vachava Ghosh Vakya पृथ्वीवरील जीवन हे पाण्यामुळे अस्तित्वास आले आहे, सर्वात आधी एकपेशीय प्राणी मग पाठोपाठ सरपटणारे असे करता करता सर्व जीवसृष्टीची निर्मिती झाली. आपल्या जीवनात पाण्याचे खूप मोठे महत्व आहे. पाणी हेच आपले जीवन आहे. पाण्याविना पृथ्वीवरील जीवन हे कवडीमोल आहे. त्या जीवनाला कोणताही अर्थ उरत नाही. आज पाण्याविषयी काही घोषवाक्ये पाहणार आहोत …