जाणून घ्या ४ एप्रिल रोजी येणारे दिनविशेष
4 April Dinvishesh मित्रानो, ऐतिहासिक घटनेच्या दृष्टीने आजचा दिन खूपच महत्वाचा आहे. इ.स. १८५८ साली झालेल्या पहिल्या स्वातंत्र्य उठावादरम्यान उत्तर प्रदेशमधील झाशी येथील उठावाचे नेतृत्व मराठा रियासतेच्या शासिका राणी लक्ष्मीबाई यांनी केले होते. या युद्धात इंग्रजांनी राणी लक्ष्मीबाई राहत असलेल्या किल्ल्याला वेढा दिला होता. त्यावेळी झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांनी किल्ल्यातून सुरक्षितपणे बाहेर येऊन काल्पी व …