एकतेचा प्रतिक भारतीय राष्ट्रध्वजाची माहिती
Rashtradhwaj Tiranga Mahiti प्रत्येक स्वतंत्र देशाचा एक आपला ध्वज आहे. हा ध्वज त्या देशाची ओळख मानल्या जाते. ब्रिटिशांपासून 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताने आपला तिरंगा ध्वज सर्वमान्य केला. 22 जुलै 1947 रोजीच निर्वाचित संसद सदस्यांनी तिरंगा भारताचा ध्वज म्हणून मान्य केला होता. सर्व देशांसाठी आपला राष्ट्रध्वज फार सन्माननिय मानला जातो. देशाचा प्रत्येक …