Essay on Save Water in Marathi

“पाणी अडवा पाणी जिरवा” मराठी निबंध

Pani Adva Pani Jirva Essay in Marathi  पृथ्वीवर आजपासून लाखो वर्षा पूर्वी कोणत्याही प्रकारचे जीवन अस्तित्वात नव्हते, सगळीकडे पृथ्वीवर फक्त गरम लावा आणि आगीचे साम्राज्य होते. कारण बिग बँग थेरी नंतर अंतरिक्षात अनेक मोठ मोठे आगीचे गोळे सूर्यापासून एका विशिष्ट अंतरावर फिरू लागले आणि त्या आगीच्या गोळ्यांमधला एक गोळा म्हणजे आपली पृथ्वी, काही शेकडो वर्षे गेल्यानंतर …

“पाणी अडवा पाणी जिरवा” मराठी निबंध Read More »