Sunday, June 15, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

चमचमीत वडापाव ची सुरुवात भारतात अश्या प्रकारे झाली!

Mumbai Famous Vada Pav

मुंबईचे नाव तोंडात येताच आपल्याला तिथल्या बऱ्याच प्रसिद्ध गोष्टींची आठवण येते, त्यापैकीच मुंबईतील एक प्रसिद्ध गोष्ट आठवते ती म्हणजे वडापाव ! आणि मुंबईत सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थामध्ये वडापाव एक नंबर ला आहे. आपणही जर मुंबई ला गेले असाल किंवा राहत असाल तर आपण कधीतरी वडापाव ची चव घेऊन पहिली असेलच. कमी पैशांमध्ये पोटाची खळगी भरणाऱ्या खाद्यपदार्थात वडापाव चा समावेश होतो. मुंबईत काही लोक तर फक्त वडापाव वर आपले जीवन जगतात.

आपणही जेव्हा ऑफिसला जातांना घरून काही खाऊन निघालो नाही तर आपणही नाश्ता म्हणून वडापाव ला प्राधान्य देतो. पण बरेचदा खाताना काही लोकांच्या मनात हा विचार आला असेल की या वडापावची सुरुवात कोठून झाली असेल? कोणी याची सुरुवात केली असेल? असे अनेक प्रश्न वडापाव विषयी आपल्याला कधी ना कधी पडले असतील च तर आजच्या लेखात आपण पाहणार आहोत की वडापाव ची सुरुवात कोठून झाली होती?आणि कोनी केली होती? आशा करतो आपल्याला लिहिलेला लेख आवडणार, तर चला पाहूया..

चमचमीत वडापाव ची सुरुवात भारतात अश्या प्रकारे झाली! – Mumbai Famous Vada Pav History in Marathi

Mumbai Famous Vada Pav
Mumbai Famous Vada Pav

वडापाव काय आहे? – What is Vada Pav

वडापाव एक प्रसिद्ध डिश आहे. एका पावाला मधोमध कापून त्यामध्ये आलुच्या चटणीच्या गोळ्याला तेलात तळून घेतलेलं असते आणि त्या गोळ्याला पावाच्या मध्ये टाकून खाल्ले जातं. वडापाव खायला खूप चवदार लागतो. त्याच्या नावानेही आपल्या तोंडात पाणी येत.

वडापाव ची सुरुवात कशी झाली? – Vada Pav History

आजपासून ५७ वर्षाअगोदार १९६६ मध्ये वडापाव ला अशोक वैद्य या व्यक्तीने दादर च्या रेल्वे स्टेशन वर वडापाव विकण्याला सुरुवात केली होती. आणि त्यांनी सर्वात आधी वडापाव चा स्टॉल लावला होता.

१९७० आणि १९८० च्या दरम्यान जेव्हा महाराष्ट्रात अनेक कारखाने बंद झाले होते. तेव्हा तेथील हजारो मजुरांना कामाची कमतरता भासली होती, तेव्हा त्यापैकी अनेकांनी वडापाव चे स्टॉल लावून आपल्या धंद्याला सुरुवात केली होती. आणि या साठी त्यांना आपल्या महाराष्ट्रातील तेव्हाची पार्टी शिवसेनेने हे काम करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केले होते. जेव्हा शिवशेनेच्या बैठका होत होत्या तेव्हा तेथील लोकांना वडापाव चा अल्पोआहार देण्यात येत असे.

तेव्हा दक्षिण भारताची प्रसिध्द डिश उडुपी खूप मोठ्या प्रमाणात खाल्ली जायची पण जेव्हा वडापाव ची सुरुवात झाली तेव्हा वडापाव ने त्या डिश ला सुध्दा मागे टाकले जाते. आणि देशाच्या प्रत्येक राज्यात आज मुंबईचा वडापाव म्हणून ही डिश प्रसिध्द झालेली आहे.

१७ व्या शतकात युरोपातील देशातून आलू आणि पाव हे खायचे पदार्थ आले होते. परंतु त्यांना योग्य प्रकारे भारतात बनविल्या गेल्या. सर्वात आधी वडापाव ही डिश आपल्या देशात बनविल्या गेली होती. आणि ह्यावर एक डॉक्युमेंटरी सुध्दा बनविल्या गेलेली आहे. त्यामध्ये दाखवले गेले आहे की वडापाव ला बनविण्याची आयडिया त्यांना कशी मिळाली. हे दाखविले आहे. तर आपणही ह्या डॉक्युमेंटरी ला अवश्य पहा.

तर आजच्या लेखात आपण पाहिले की कश्या प्रकारे आपल्या देशात वडापाव ची निर्मिती झाली. तर आशा करतो आपल्याला लिहिलेला लेख आवडला असेल आपल्याला लिहिलेला लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले राहा माझी मराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

Vaibhav Bharambe

Vaibhav Bharambe

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील.Thank You And Keep Loving Us!

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास
Forts

सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास

Suvrnadurga Killa 'ज्याचं आरमार त्याचा समुद्र' हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. स्वतंत्र, सामर्थ्यवान आरमार निर्माण झाल्याशिवाय...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved