कर्माचे फळ मिळाल्याशिवाय राहत नाही,अशीच एक छोटीशी स्टोरी जी आपल्याला शिकवण देऊन जाईल.
Karm Tase Fal आपण आपल्या जीवनात जे काही आहोत ते आपल्या कर्मामुळे आहोत, आपण आपल्या कर्मानुसार आपला भविष्यकाळ ठरवू शकतो, आता जर योग्य मेहनत घेतली तर भविष्य उज्वल होणार पण आळस करत राहिलो तर वाटेला अपयश येणार, एवढंच नाही तर चांगले कर्म केले तर फळही चांगलेच मिळणार, आणि कर्म वाईट केलेत तर फळ सुध्दा त्याचप्रमाणे मिळणार. …
कर्माचे फळ मिळाल्याशिवाय राहत नाही,अशीच एक छोटीशी स्टोरी जी आपल्याला शिकवण देऊन जाईल. Read More »