Infoध चा मा ची नेमकी काय आहे कथा ?पुण्यातील शनिवारवाड्यात भाद्रपद शुद्ध त्रयोदशीला म्हणजेच ३० ऑगस्ट १७७३ ला जे काही घडलं त्या घटनेने संपूर्ण मराठेशाही हादरली. मराठ्यांच्या गादीवर विराजमान असलेल्या नारायणराव पेशव्यांना गारद्यांनि ठार केलं. ध… २ मि. वाचन · ६ जून २०२२